"एक राखी सैनिक बांधवांसाठी"-सह्याद्री फाउंडेशनचा अनोखा उपक्रम.
“एक राखी सैनिक बांधवांसाठी” हा प्रेरणादायी उपक्रम आजपासून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी आपल्या प्रेमाच्या, अभिमानाच्या आणि कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करत हातांनी बनवलेल्या राख्या थेट सीमेवर लढणाऱ्या आपल्या वीर जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.
सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष मा. नेताजी भाऊ खंडागळे यांनी या उपक्रमाची घोषणा करत सर्व शाळांतील विद्यार्थिनींना राखी पाठवण्यास आवाहन केले.
राखी पाठविण्याची अंतिम तारीख: १ ऑगस्ट २०२५, शुक्रवार
विद्यार्थिनी, पालक व शिक्षक यांना विनंती करण्यात येते की स्थानिक सह्याद्री फाउंडेशन प्रतिनिधींशी संपर्क साधावा.
सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष मा. नेताजी भाऊ खंडागळे यांनी या उपक्रमाची घोषणा करत सर्व शाळांतील विद्यार्थिनींना राखी पाठवण्यास आवाहन केले.
राखी पाठविण्याची अंतिम तारीख: १ ऑगस्ट २०२५, शुक्रवार
विद्यार्थिनी, पालक व शिक्षक यांना विनंती करण्यात येते की स्थानिक सह्याद्री फाउंडेशन प्रतिनिधींशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240